जीवनवाहनी धावणार?
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेनदिवस घटू लागली आहे, त्याचबरोबर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण शंभर …
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेनदिवस घटू लागली आहे, त्याचबरोबर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण शंभर …
कामगार, शेतकरी या कष्टकरी वर्गाच्या विरोधात धोरणे आखण्याचा जो सपाटा केंद्र सरकारने लावला आहे त्याला विरोध करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरला …
राज्यातील चार कृषी विद्यापीठांनी सरकारला संशोधन विषयक सर्वंकष आराखडा सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कृषी विद्यापीठाच्या कृषी …
कोरोनाच्या संकटातून हळूहळू देश सावरु लागल्याचे आशादायी चित्र आता समोर येऊ लागले आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण जसे …
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात खास ठाकरी शैलीत केंद्रातील भाजपा सरकारचा व त्यांच्या नेत्यांचा …
राज्य सरकारने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन दिवाळीपूर्वी दिलासा देण्याचे आश्वासन …
बिहार निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे तेथील सत्तेचा संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. सुरुवातीला भाजपाने अशी हवा निर्माण …
कोरोनानंतर सुरु झालेले लॉकडाऊन, त्यानंतर सुरु झालेल्या अनंत अडचणी, जूनपासून हळूहळू सुरु झालेली अनलॉकची प्रक्रिया यात सर्वसामान्य जनतेची घुसमट सुरु …
एकनाथ खडसे म्हणे खानदेशात नाथाभाऊ म्हणून ओळखले जाणारे बहुजनांचे नेते. त्यांनी अखेर भाजपला रामराम करण्याचा निर्णय पक्का केला आणि हाती …
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार अशी बातमी आली की धडकीही भरते व उत्सुकताही शिगेला पोहोचते. धडकी यासाठी …